इब्राहिम मोहम्मद सोली यांच्या नेतृत्वाखाली मालदीवमध्ये निवडून आलेले नवीन सरकार भारताशी संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक आहे.
वेगाने वाढणारा स्वयंचलित वाहन उद्योग व उदासीन सरकार यामुळे मुंबईसह भारतातील अनेक शहरांमध्ये ट्राफिक जाम होतोय. त्यातून सुटका कशी करायची?
नगरविकासाच्या चर्चेमध्ये २०१४ पासून एका नव्या शब्दाची जोड मिळाली, तो म्हणजे ‘स्मार्ट सिटी’. हा शब्द शहरक्षेत्रातील प्रत्येकजण वापरू लागला, पण भारताच्या संदर्भात ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे नक्की काय, याचे उत्तर अद्याप तरी उमगलेले नाही.
हेरिटेज म्हटले की फक्त जुन्या इमारती आणि स्मारकेच डोळ्यापुढे येतात. पण हेरिटेज हा विषय फक्त इमारती आणि स्मारकांपुरता मर्यादीत नाही. या दगडमातीपलिकडल्या हेरिटेजविषयी.
मुंबईत २०१३पासून शौचालयांशी संबंधित दुर्घटनांमध्ये ११ जणांचा नाहक बळी गेला आहे. या दुर्घटना नसून हा मनुष्यवधाचा गुन्हा आहे.
भारतीय विधि आयोगाने ‘एका राष्ट्र - एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली आणि विविध राजकीय पक्षांना त्यावर त्यांचे मत विचारले आहे.